सैराट मुळे एवढे कळाले कि मुली लग्नाच्या आधी खोटं बोलतात ------ आर्ची पर्शा ला विहीरी जवळ बसून म्हणाली कि ------ तू कामाला जाशील , मी स्वयपाक करीन । पण लग्न झाल्यावर कळले कि- तिला . . . . .. लसूण पण सोलता येत नाही । 😜😜😜😜😜😜
No comments:
Post a Comment