Saturday, 28 May 2016

Motivational Thing -- Be Positive -- Be Energetic

शांततेत निवांत वाचा. खरोखर छान वाटेल...

💫 कुणाच्या सांगण्यावरुन
आपल्या मनात एखाद्या
व्यक्तीबाबत चांगले वा वाईट
मत बनवण्यापेक्षा, आपण
स्वतः चार पावले चालुन
समोरासमोर त्या व्यक्तीशी
संवाद साधुन मगच खात्री
करा.

💫नाती जपण्यासाठी
संवाद आवश्यक आहे ...
बोलताना शब्दांची उंची
वाढवा आवाजाची उंची
नाही. कारण..    पडणाऱ्या
पावसामुळे शेती पिकते,
विजांच्या कडकडाटामुळे
नाही..आणि

💫 वाहतो तो झरा
असतो आणि थांबतं ते डबकं
असतं..डबक्यावर डास
येतात आणि झऱ्यावर
राजहंस!!   निवड आपली आहे.."
  
💫कुणा वाचून कुणाचे काहीच
आडत नाही हे जरी खरे
असले तरी कोण कधी
उपयोगी पडेल हे सांगता येत
नाही.

💫डोक शांत असेल तर निर्णय
चुकत नाहीत अन्... भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.

💫अगर ...
एक हारा हुआ इंसान
हारने के बाद भी मुस्करा दे !
तो जितने वाला भी
जीत की खुशी खो देता हैं।
ये है मुस्कान की ताकत ...

💫जपून टाक पाउल ...
इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास ...
इथे प्रत्येक माणुस आपला
नसतो जपून घे निर्णय .

💫इथे प्रत्येक पर्याय
आपला नसतो जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते
म्हणून नव्हे,तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून...

💫जे तुम्हाला मदत करायला
पुढे सरसावतात ते तुमचे
काही देणे लागतात म्हणून
नव्हे, तर ते तुम्हाला आपलं
मानतात म्हणुन..!
   
💫मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि... राजहंस मरताना सुद्धा
गातो... 

💫दुःखाच्या रात्री झोप
कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही
झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?

💫आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते...
म्हणुन आनंदी रहा...

💫आयुष्यात कोणत्याही कामाला लहान समजू नका. कारण.. कोणी लोखंडाचं काम करून ' टाटा ' बनला, कोणी चपलांचं काम करून ' बाटा ' बनला !! कोणी टेलिफोन पुसता पुसता  ' DSK ' बिल्डर बनला !!
कोणी गाड्या पुसता पुसता  'अंबानी ' बनला !!
तर कोणी चहा विकता विकता
' PM ' बनला...!!!

Friends forever

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला......

गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला......



एकत्र राहून खूप हसलो, खेळलो......



शेवटच्या दिवशी मात्र रडलो..




पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव....


.
कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव.....

.
जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ.......


.
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु.......









.
खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.....




.
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला......
.
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल.....





.
फक्त एकाच ठिकाणी मानासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल......






.
ते म्हणजे आपले मित्र आणि *आपला ग्रूप*.....
.
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते.....
.
 तर कधीच  विश्वास
बसला नसता..... की अनोळखी माणसं
सुध्दा,
.






रक्ताच्या नात्यापेक्षा खुप
जवळची असतात...!!!

 मैत्री ची सुंदर व्याख्या

" उद्या मी ह्या जगात नसेल ,
        पण तरीही

  माझा नंबर तुमच्या  मोबाइल मधे   
        नक्की असेल ।

Thursday, 26 May 2016

Jai Jijau Jai Shivray

मेसेज थोडा मोठा आहे. पण खात्री आहे किं एकदा वाचायला सूरुवात केलीत तर तूम्ही थांबणार नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~

३०० किलोमीटर

         लांबीची भिंत

         बांधायला १५० वर्षे लागली. मात्र

         शिवाजी महाराजांनी अवघ्या ५०

         वर्षांच्या कालावधीत जे किल्ले

         बांधले

         त्यांची एकंदरीत लांबी ४०००

         किलोमीटर भरेल

         चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक

         आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे ... ?

         अरे नुसता गर्वच नाही तर माज आहे

         मला मी

         मराठी असल्याचा

         ब्रिटिश लोक ॐ या शब्दा वर संशोधन

         करातायेत की ॐ बोलल्याने शरीरात

         उर्जा का निर्माण होते...

         पण मला असा वाटतं

         अहो खर संशोधन तर

         "छत्रपती शिवाजी महाराज"

         या नावावर करायला हवे

         ......कारण हे नाव घेताच अंगावर

         काटा उभा राहतो...

         हृदयाचे ठोके वाढतात...

         शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण

         होते...छाती अभिमानाने फूलते

         असे का?

         ....जय शिवराय.......

         कुणी विचारलं तर काॅलर ताठ करून सांगा

         मराठे......

         मराठे ह्या शब्दाचा अर्थ काय.....?

         म..... रेपर्यंत

         रा.... जांच्या सेवेसाठी

         ठे..... वलेला

         जगदंब जगदंब जगदंब

         १२ महिने...

         ११ खेळाङू...

         १० बोटे...

         ९ ग्रह...

         ८दिशा...

         ७ आश्चर्य...

         ६ संवेदना...

         ५ महासागर...

         ४ वेद...

         ३ रूतु...

         २ डोळे ...

         आणि....

         फक्त 1 शिवबा....

         मराठा वन मँन शो....||

         "एकच राजे शिवराय माझे"""

         ""

         सुर्य नारायण जर उगवले नसते तर..

         आकाशाचा रंगचं समजला नसता..

         जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

         खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..

         हे हिंदु प्रभो शिवाजी राजा

         बांध के पगडी जब शिवाजी महाराज तय्यार

         होते,

         उठाकर तलवार जब घोडे पर सवार होते,

         झुकते सब अल्ला के बंदे और कहते काश हम

         भी मराठा होते.!

         १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहणारे

         संत ज्ञानेश्वर शिकवीले

         पण

         वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत मध्ये

         ४ ग्रंथ लिहणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले आम्हाला

         विदेशात शिक्षण घेऊन ईतिहासात

         ढवळा ढवळ

         कराणारे शिकवीले

         पण

         १६ भाषेवर प्रभुत्व असनारे

         संभाजी राजे

         नाही शिकवले

         आम्हाला

         नेपोलीयन बोनापार्ट शिकवला

         पण

         बारा आघाड्यावर दिवसाची २० तास घोडदौड करुन

         १ नव्हे

         २ नव्हे

         ३ नव्हे

         तब्बल १२ आघाड्यावर शत्रुशी छातीझुंज घेणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले

         आम्हाला

         शिवरायांच्या स्वराज्यावर जगलेले पेशवे शिकवले

         पण

         आपल्या शक्तीच्या

         अन

         युक्तीच्या बळावर

         तब्बल ९ वर्ष औरंगजेबा सारख्या बलाढ्य

         बादशाहला एकही विजय मिळवु न देणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवीले

         आम्हाला

         १४ वर्षाचा वनवास भोगनारे

         राम लक्षमन शिकवीले

         पण

         शत्रुच्या छावनीत ४० दिवस बेफाम आत्याचार सहन

         करणारे

         अन

         मृत्युला आपल्या चरणावर झुकवणारे

         संभाजी राजे

         नाही शिकवले

         छत्रपती संभाजी राजेंना

         मानाचा त्रिवार मुजरा...

         खरच हिंदुची औलाद असाल तर पुढे पाठवाल।।

         आज शौर्यदिन…

         आजच्याच दिवशी इ.स १६६०मध्ये महाराजांचे ७

         मराठे लढले , आदिल शहाच्या १५००

         माणसांबरोबर…

         त्या सात योद्धांची नावे.….

         १) विसाजी बल्लाळ

         २) दीपोजी राउतराव

         ३) विट्ठल पिलाजी अत्रे

         ४) कृष्णाजी भास्कर

         ५) सिद्धि हिलाल

         ६) विठोजी शिंदे

         ७) आणि सरनौबत कुड्तोजी उर्फ़ प्रतापराव

         गुजर

         वेडात मराठे वीर दौडले सात.....

         ह्या वीरांना मानाचा मुजरा ....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩हा msg जरी परत परत
        येत असेल तर नाव नका ठेऊ प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे
                                     शाहिस्तेखानला रोज "डायरी"
लिहिण्याची सवय
होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान
बुर्जी"
असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी"
केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद
केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,,,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ
थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत
खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान
मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं
छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत
म्हणाला,...'शिवाजीची माणसं तिला पळवणार
नाहीतच,
पण!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.
"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती, नंतर
ती सापडली".
मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं
कि, " आज या सबंध भारतीय
समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान
महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज
आहे".
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!
!!! - जय शिवराय !!! —
👉🔴अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100
मार्काचा पेपर
घेतला जातो.

👉🔵पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.

💥अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.

😔पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.

गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या भूमीत
जन्म घेतल्याचा तर आदशॆ ठेऊण शेयर करा ..

👉शिवाजी महाराज जर मुसलमानांचे
विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण होता ?
…. "इब्राहीम खान"...!
…. ,
👉शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
…"दौलत खान"....!
…,
👉शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….
"सिद्दी हिलाल"......!
शिवाजी महाराजांचा पहिला
सर-सेनापती कोण होता ?
…. "नूर खान"…. !
👉शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला …
"मदारी मेहतर"…. …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
…."काझी हैदर" …।
👉शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे
नाव
...."मीर मोहम्मद" ……

आणि

👉 शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध
करण्यासाठी वाघनख्या पाठवून
देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान…।

जर एवढे मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात
असू शकतात तर शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक असू शकतात
काय ?…।❓

👉शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड
होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….
👉शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद
पाडली नाही । एकही कुराण जाळले
नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….

रायगड
किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले …
महाराजांनी मंत्र्याला विचारले,"जगदीश्
वराचे मंदिर बांधले" पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?…
मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….??
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे
आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली

👉🔴… हा इतिहास आपल्या देशात
का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर
या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले
……
जिजाऊनि विचारले ,
अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले,
'मासाहेब'
अफझल खान मारला गेला ….
जिजाऊनि विचारले
त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
महाराज उत्तरले,
प्रतापगडाच्या पायथ्याशी ….
काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा... अफझल खान जिवंत
असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल
खान संपला(मेला ) आता वैरही संपले...
तुझ्या राज्यात
कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही ….
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून
तेथे स्मारक बांध …। .👏

शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले
व तेथे त्याची कबर बांधली ….

"जय शिवराय "
""16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,

ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .""

👍कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
लाईक आणी कमेंट करण्यापेकश्या शेयर
कले तर खुप आनंद होईल...

💥॥ जय जिजाऊ-जय शिवराय "

7/12

7/12 म्हणजे काय ?
जमीनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाही व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावांतील महसूली माहिती ही, गांव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकी हक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यांत आला.
7/12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु 7/12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही..
उदाहरणार्थ गणपत नांवाच्या शेतकर्याने त्यांच्या मालकीची 1 हेक्टर जमीन 5 मे 2000 रोजी गोविंद नावाच्या शेतकर्यास रजिष्टर खरेदीखताने विकली. रजिष्टर दस्त 5 मे रोजीच नोंदविला. 6 मे 2000 रोजी या जमीनीचा मालक कोण असा प्रश्न विचारला तर खरेदीदार गोविंद हाच मालक ठरतो. परंतु 6 तारखेला 7/
12 वर गणपतचेच नांव असू शकते. बर्याचवेळा खरेदी विक्रीनंतर 3 - 4 महिन्यांनी 7/12 वर नोंदी होतात. म्हणून खरेदीदाराचा मालकी हक्क 3 - 4 महिन्यांनी निर्माण होतो असे नाही!!!
7/12 उतारा हा प्रत्येक शेतकर्याला वाचता आला पाहिजे. त्यावर गांवाचे नांव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पध्दती, कब्जेदाराचे नांव, खाते क्रमांक, शेताचे स्थानिक नांव, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-7) लिहिलेला असतो.
तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन, इत्यादी तपशील खालच्या बाजुला (नमुना-12) मध्ये लिहिलेला असतो.
सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी 7/12 पुस्तके नव्याने लिहीली जातात. ज्यांचा हक्क उरलेला नाही, अशा जुन्या नोंदी वगळून नव्याने 7/12 उतारे लिहिले जातात.
7/12 वरील मालकीहक्काच्या सदरातील किंवा इतर हक्कातील कोणतेही महत्वाचे लिखाण हे फेरफार नोंद केल्याशिवाय 7/12 वर येऊ शकत नाही. याचा अर्थ असा की, कोणत्याही शेतकर्याला जर अशी शंका आली की, पूर्वी अमुक नांव 7/12 वर कसलाही कायदेशीर आधार नसतांना नोंदलेले आहे, तर त्याने जुने 7/12 उतारे काढून, फेरफार नोंदीच्या नकला घेऊन ते नांव कशाच्या आधारे नोंदविले त्याची खात्री केली पाहिजे.
दैनंदिन जीवनांत आपणास रेशनचा फॉर्म, शाळेचा फॉर्म, टेलिफोनचा फॉर्म, पासपोर्टचा फॉर्म, ट्रॅक्टर नोंदणीचा फॉर्म, इलेक्ट्रीसिटीचा फॉर्म असे विविध फॉर्म भरावे लागतात. परंतु वर्षानुवर्षे हाताळला जात असलेला 7/12 चा नमुना मात्र अनेकांना अनाकलकनीय कां वाटतो? जाणीवपूर्वक 7/12 उतारा शांतपणे समजून घेतला पाहिजे.
* 7/12 च्या संदर्भात खालील महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवावेत.
(1) आपल्या नावांवर असणार्या प्रत्येक स्वतंत्र गटासाठी एक 7/12 उतारा असतो.
(2) आपल्या नांवावर असणार्या सर्व गटांच्या 7/12 प्रमाणे 8अ वर एकत्रीत नोंद असते, त्यामुळे सर्व गटांचे 7/12 व 8अ यांची तुलना करुन पहा.
(3) 7/12 वर इतर हक्कात कोणत्या नोंदी आहेत हे काळजीपूर्वक पहा. कर्ज, तगाई यांची रक्कम व कर्ज देणार्या संस्थेचे नांव बरोबर असल्याची खात्री करावी.
(4) शेतात असणार्या विहीरींची किंवा बोअरवेलच्या नोंदी त्या त्या 7/12 उतार्यावर "पाणी पुरवठयाचे साधन" या रकान्याखाली करुन घ्या.
(5) सर्व फळझाडांच्या नोंदी नमुना बारा मध्ये "शेरा" रकान्यात करुन घ्या.
(6) कोणतीही फेरफार नोंद मंजूर झाली असेल तर लगेचच 7/12 वर या नोंदीचा अंमल घेतला जातो.
(7) कायद्यानुसार प्रमाणित नोंद ही, त्याविरुध्द सिध्द करण्यांत येईपर्यंत खरी असल्याचे मानले जाते.
(8) अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर फेरफार नोंद न घालता फक्त वर्दीवरुन अज्ञानाच्या पालकाचे नांव कमी करता येते.
(9) दर दहा वर्षांनी 7/12 पुन्हा लिहिला जातो. खोडून टाकलेल्या सर्व बाबी वगळून व शेवटची स्थिती दर्शविणार्या चालू नोंदीची नक्कल करुन 7/12 लिहिला जातो.
(10) 7/12 वर केली जात असलेली पिकपहाणीची नोंद दरवर्षी केली जाते. दरवर्षीची पिकपहाणी ही कायद्यानुसार स्वतंत्र बाब आहे.
(11) महसूल कायद्यानुसार अपीलात किंवा फेरतपासणीमध्ये मूळ 7/12 अगर नोंदीमध्ये बदल करावयाचे आदेश दिले गेले तर तलाठयास निकालपत्राची प्रमाणीत प्रत मिळाल्यानंतर थेट फेरफार नोंद घालावी लागते. अशा नोंदीची नोटीस पक्षकारांना देण्याची आवश्यकता नाही.
* जमीनीतील कूळ हक्क:
जमीनीला कूळ लागणे हा वाक्यप्रयोग आता आपल्याला चांगला माहिती झाला आहे. कूळ म्हणजे काय? कूळ कसा तयार होतो? कूळाचे कोणते हक्क असतात? आणि शेत जमीन व कूळ यांचे कायदेशीर संबंध काय असतात? याची आज आपण माहिती घेऊ.
" कसेल त्याची जमीन " असे तत्व घेऊन कूळ कायदा अस्तित्वात आला. दुसर्याची जमीन कायदेशीररित्या कसणारा

Swami samarth स्वामी समर्थ

स्वामींसमोर उभा होतो,
हताश मी हात जोडून
डोळ्यामध्ये पाणी होते,
मनातून गेलो पूर्ण मोडून

मी म्हणालो,
“स्वामी , काय करू कळत नाही”
“प्रश्नाच उत्तर मिळत नाही”

स्वामी  म्हणाले .. “विश्वास ठेव”

“सगळेच रस्ते बंद आहेत
आशेचे दिवे मंद आहेत”

स्वामी  म्हणाले .. “विश्वास ठेव”

“आज असं वास्तव आहे
जिथे आशेचा किरण नाही
उद्या काही छान असेल
असा आजचा क्षण नाही"

मी म्हणालो
"कशावर मी विश्वास ठेवावा
जगामध्ये विश्वास आहे
तुमच्याकडे काय पुरावा ? ”

शांतपणे हसत स्वामी  म्हणाले

"पक्षी उडतो आकाशात,
आपले पंख पसरून
विश्वास असतो त्याचा,
खाली न पडण्यावर..

मातीमध्ये बी पेरतो,
रोज त्याला पाणी देत
विश्वास असतो तुझा
रोप जन्म घेण्यावर..

बाळ झोपते खुशीत,
आईच्या कुशीत,
विश्वास असतो त्याचा,
तिने सांभाळून घेण्यावर..

उद्याचे बेत बनवतो,
रात्री डोळे मिटतो
विश्वास असतो तेंव्हा
पुन्हा प्रकाश होण्यावर..

आज माझ्या दारी येऊन,
आपली सगळी दुखः घेऊन,
विश्वास आहे तुझा
मी हाक ऐकण्यावर..

असाच विश्वास जागव मनात,
परिस्थिती बदलते एका क्षणात

नकळत तुझ्यासमोर,
असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस,
ते स्वप्न खरं होईल..

म्हणून....

सगळे रस्ते बंद होतील
तेंव्हा हा फक्त‘विश्वास ठेव’
जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथून साथ देतो मी..!!!

Wednesday, 25 May 2016

नवरा बायको

प्रेम लग्नानंतरच...

ऐकदा एक फोन आला
म्हणाली छान लिहीता,
कवी महाशय सांगा ना
तुम्ही कुठे रहाता...

मी ही थोडा बावरलो
भलतच हे अघटीत,
डायरेक्ट पत्ता विचारते
बाई पहिल्याच भेटीत....

हळुहळु जिव गुंतला
रोज फोन यायचा,
घरात असल्यावर जीव
धाकधुक व्हायचा....

कळलं जर बायकोला तर
आपलं काही खरं नाही,
या वयात प्रेम करणे
हे काही बर नाही.....

तासनतास चॅटींग मग
व्हाटसपवर करायचो,
मीही मलाच विसरून
तिचा होऊन उरायचो....

बस झाल म्हणलं आता
ऐकदा तरी भेट दे,
मोहरलेली ,मंतरलेली
सोनेरी पहाट दे......

ठरला दिवस ठरली वेळ
ठरल्या जागी गेलो मी,
जवळ जाताच तिच्या
कावरा बावरा झालो मी....

दुसरी तिसरी कुणीच नसुन
होती माझीच बायको,
हल्ली तुम्हाला सुचतात म्हणे
धंदे ते नको नको.....

कसा बसा घरी आलो
युद्ध घनघोर चाललेलं,
ऐकवत होती ऐकेक शब्द
फोनवर बोललेलं.....

आपल्या ताटातलं सोडुन म्हणे
दुसर्याच्या ताटावर डोळा,
वाढायला गेलं बुंदी तर
आवडतो शंकरपाळा...

कधीकधी झाला प्रसंग
डोळ्यापुढे आणतो,
चुकुन कुणाचा आलाच फोन
तर ताई असचं म्हणतो.....
😷😄😷😜🙄🙃😎😘😇

Monday, 23 May 2016

Think about it

विचार करावयास भाग पाडणारी post.

जोड्या जुळवा
१) क्रिश              अ) अमिताभ बच्चन
२) दीवार             ब) शहारुख खान
३)बाजीगर          क)अमीर खान
४)घातक             ड) हृतिक रोशन
५)गजनी             इ) सनी देओल
















































शाब्बास

आता ह्या जुळवा

जोड्या जुळवा
१) रेडियो           अ) हापकिन
२)रेफ्रिजरेटर       ब) आलीव्हर ईव्हान्स
३)कॉम्प्यूटर        क) चार्ल्स बाबेज
४) अणू बॉम्ब       ड) गुगलीमो मार्कोनी
५) कॉलरा लस     ई) लिओ सिलार्ड

जे माहिती असायलाच हवं ते खूपदा माहिती नसते. आणि जे माहिती असुन/नसून विशेष फरक पडणार नाही ते मात्र आम्हाला तोंडपाठ असतं.

(१-ड, २- ब, ३-क, ४-ई, ५-अ)

संशोधक व त्यांनी लावलेले शोध
क्र. शोध संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान
__--------------------------------------------
                                         
Note:- माहिती चांगली आणि उपयुक्त वाटल्यास नक्की SHARE करा.